गुरुवार, ३० जानेवारी, २०१४

डोळ्यांना या .....

डोळ्यांना या पापण्यांना सोपवावे लागते.
आसवांना पाप
ण्यांशी थोपवावे लागते.

मी म्हणावे शब्द माझा हरवला आहे जरी 
ही कविता काळजाची प्राणाइतकी आहे खरी 

बोलायचे नसतानाही मी बोलतो आहे जसा 
काय वाट्टेल ते वाटो, मी आहे हा असा 

संपेल ही मैफिल जेंव्हा खंत ना राहो अशी 
झोपताना आसवांनी भिजवायची राहिली उशी.

- गजानन मुळे
२९/०१/२०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय वाटतं ... तुम्हाला ?.....!